मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

अर्जुनाची निवड.


महाभारतातील एक गोष्ट. अर्जुन आणि एकलव्य दोन्ही निष्णात धनुर्धर. त्यावेळचे नावाजलेले गुरु द्रोणाचार्य एकलव्याचे धनुर्धारी क्षेत्रातील नैपुण्य पाहून चिंतीत होतात आणि त्यानंतरची गोष्ट आपल्या सर्वांना माहितच आहे. शेवट असा होतो की अर्जुन हा पुढील स्पर्धांसाठी निवडला जातो तो त्याच्या घराणेशाही मुळे. त्याचे एकलव्यासारखे त्याच्या इतकेच तुल्यबळ प्रतिस्पर्धी केवळ राजघराण्यातील नसल्याने डावलले जातात.

निरीक्षण असे की एकलव्य आजही आहेत. मुंबई रणजी संघाच्या १४ वर्षे खालील संघाच्या निवडीने प्रभावित अनामिक एकलव्या, तुझ्यासाठी हे सहानभूतीचे दोन शब्द!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Park Your Thoughts!

मराठी माध्यमातुन इंग्लिशचे धडे अगदी एकाग्रतेने गिरवुन व्यावसायिक जगात प्रवेश करून आता अनेक वर्षे लोटली.   This is a boy. His name is Gopal. ...